SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Why Maharashtra Not In SIR Process: अंदमान आणि निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू होईल.
Why Maharashtra Not In SIR Process

Why Maharashtra Not In SIR Process

ESakal

Updated on

निवडणूक आयोगाने सोमवारी (२७ ऑक्टोबर) देशात विशेष सघन सुधारणा (SIR) च्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. या टप्प्यात १२ राज्ये समाविष्ट असतील. येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने महाराष्ट्राचा या राज्यांमध्ये समावेश नाही. याचे कारण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com