Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यंदा देखील हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला.
agriculture loss by heavy rain

agriculture loss by heavy rain

sakal

Updated on

गेवराई (जि. बीड) - मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यंदा देखील हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com