killari Earthquake: सर्वस्व गमवूनही किल्लारीकर पुन्हा उभा; परस्परांना साहाय्य करत शेती अन् व्यवसायाची उभारणी, गावांनीही कात टाकली

killari Earthquake 1993: ३० सप्टेंबर १९९३ चा लातूर भूकंप धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील ५२ गावांना उद्ध्वस्त करणारा ठरला. तत्कालीन सरकारने तत्काळ मदत पोहोचवून लोकांना पुन्हा जीवनाच्या प्रवाहात आणले.
killari Earthquake

killari Earthquake

sakal

Updated on

औसा (जि. लातूर) : ३० सप्टेंबर १९९३च्या रात्री गणरायाला निरोप देऊन साखरझोपेत असलेल्या लोकांना उद्याची सकाळ आपण पाहणार नाही, याची पुसटशीही कल्पना नव्हती. सगळीकडे दगडमातीच्या भिंती आणि माळवदाचे छप्पर.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com