Sugar Industry
Sugar IndustrySakal

Sugar Industry : साखर हंगाम संपण्याच्या मार्गावर; यंदा विभागात ७० लाख टन उसाचे गाळप, ५४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती

Maharashtra Sugar Mills : छत्रपती संभाजीनगर विभागातील २२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ६९.८५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले असून हंगाम अंतिम टप्प्यात आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत सहा जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह खान्देशातील जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातील २२ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यापैकी एकट्या बीड जिल्ह्यात सात कारखाने गाळप करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com