Ambad News : अंबड तालुक्यात 87 हजार हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना

Fertilizer Fraud : अंबड तालुक्यात खरीप हंगामासाठी ८७ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
Rural Agriculture
Rural AgricultureSakal
Updated on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात कापूस 55000 हेक्टर व सोयाबीन 18000 हेक्टर व इतर पिके 14000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्धतेसाठी कृषी विभागानी नियोजन केले आहे,परंतु शेतकऱ्यांनी बियाणे मध्ये विशिष्ट वानाचा व खतामध्ये विशिष्ट ग्रेडचा आग्रह करू नये. बियाणे व खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com