जगूनही तीळ-तीळ मेल्यासारखे वाटते... पती गेल्यानंतर पत्नीने शेती कसली, पण निसर्गाचा कोप झाला... डोळ्यात पाणी आणणारी व्यथा!

chhatrapati sambhajinagar emotional story: शेतकऱ्यांच्या व्यथेला न्याय मिळणार का? निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे झालेले नुकसान; सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील घटनेने डोळे पाणावतील
farmer story chhatrapati sambhaji nagar

farmer story chhatrapati sambhaji nagar

esakal

Updated on

राज्यात हातात आलेलं पिक पाण्यात बुडालं. शेतकऱ्यांसमोर दोन घास जेवणाचा प्रश्न उभा राहिला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे भयानक परिस्थिती आहे. सरकार पंचनामे करेल, ठीक आहे, पण त्याची मदतही काही वेळा मिळत नाही. मात्र शेतकरी कर्ज घेऊन, उसनवारी करून शेती करतो. पण निसर्गाचा कोप होतो.. अशावेळी त्याला साथ पाहिजे शासनाची, पण ती दिसत नाही. हा इतिहास आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे... आता पिकं काढणीला आली असताना पावसाने हाहाकार माजवला. मातीतून उगवलेले सोयाबीन पुन्हा मातीत गेलं... पण याचा हिशोब कोण देणार? निसर्गाच्या विरोधात तर कोर्टात जाता येणार नाही. पर्याय आहे शासनाच्या मदतीचा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com