Manoj Jarange: २९ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईत उग्र आंदोलन; मनोज जरांगे यांचा इशारा, समाजबांधवांची तयारी पूर्ण

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने २९ ऑगस्टपूर्वी मुंबईत आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. शिवछत्रपती महाविद्यालयात झालेल्या बैठकीत वाहतूक, खर्च आणि नियोजन यावर चर्चा झाली.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीसून आरक्षण द्यावे, ही मागणी २९ ऑगस्टपूर्वी मान्य केली नाही तर मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com