Flooded Paths: मृत्यूनंतरही छळून गेला वस्तीवरचा रस्ता! ग्रामस्थांना गुडघाभर पाण्यातून न्यावी लागली अंत्ययात्रा

Villagers Struggle: म्हसला बुद्रुकमधील हरेश्वर मंदिर शेतवस्तीत मृतदेह नेण्यासाठी नागरिकांना चिखल आणि गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागला. पूल व पक्का रस्त्याचा अभाव अजूनही ग्रामस्थांसाठी मृत्यूइतकाच कष्टदायक ठरतो आहे.
Flooded Paths
Flooded Pathssakal
Updated on

दीपक सिरसाठ

अंधारी (जि. छत्रपती संभाजीनगर) : मृत्यू म्हणजे सगळ्याच यातनांचा अंत, असे मानले जाते. पण, म्हसला बुद्रुक (ता. सिल्लोड) येथील हरेश्वर महादेव मंदिर शेतवस्तीत मात्र मृत्यूनंतरही माणसाला रस्ता छळत राहतो, याचे जिवंत उदाहरण समोर आले. सोमवारी सायंकाळी मृत्यू पावलेल्या ७१ वर्षीय लक्ष्मीबाई सर्जेराव गोराडे यांचा मृतदेह मंगळवारी (ता. २९) स्मशानभूमीत नेण्यासाठी गावकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून अंजना नदीचे पात्र ओलांडावे लागले. चिखल तुडवत तब्बल दोन तास प्रवास करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com