'निवडणुका जिंकण्यासाठीच मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक चुका'; अनिल देशमुखांनी निवडणूक आयोगाकडे केली 'ही' मागणी

Anil Deshmukh Accuses Ruling Party of Manipulating Voter Lists : अनिल देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ केल्याचा आरोप केला असून, निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी अमरावतीत केली.
Anil Deshmukh

Anil Deshmukh

esakal

Updated on

अमरावती : सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे मतदार याद्यांतील घोळ दुरुस्त करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com