

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेतील नोकर भरतीसाठी २९ हजार बेरोजगारांनी शुल्कासह अर्ज भरले आहेत. मात्र, तीन महिने उलटूनही ही भरती प्रक्रिया रेंगाळत ठेवली आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा हा कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सींना होत असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांकडून होत आहे.