Chhatrapati Sambhajinagar: पावसाची संमिश्र कृपादृष्टी; खरिपातील पिकांना नवसंजीवनी; वेताळवाडी धरण ‘ओव्हरफ्लो’

Nath Sagar Dam Water Level Crosses 70 Percent: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरिप पिकांना, नाथसागर धरणाला आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात गुरुवारी (ता. ३०) पावसाने सर्वदूर हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे पैठण, लोहगाव आणि विहामांडवा परिसरात पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com