water issue
water issuesakal

Water Issue : डोळ्यांत येतंय पाणी, नळाला नाही!

‘अहो काकू, पाणी कधी येणार हो?’ असे संवाद ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या शहरात नित्याचेच झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर - ‘अहो काकू, पाणी कधी येणार हो?’ असे संवाद ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या शहरात नित्याचेच झाले आहेत. सिडको-हडको, जुने शहर आणि शहराला लागून असलेला महापालिका हद्दीतील परिसर पाणीटंचाईने बेजार झालाय. पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते. राजकारण्यांनी नागरिकांच्या ‘जीवना’चीच वाट लावली.

सर्वाधिक कुचंबणा होते ती महिलांची आणि पती-पत्नी दोघेही कामावर असलेल्यांची; कारण त्यांना नळाचा दिवस राखूनच ठेवावा लागतो. काही भागात तर पहाटे तीन-चार वाजता पाणी येते! या ‘पाणीबाणी’चा ‘सकाळ’ने घेतलेला हा सर्वंकष आढावा.

असा आहे पाणी योजनांचा वर्षनिहाय इतिहास

  • १९५४ - हर्सूल तलाव योजना १० एमएलडी

  • १९७६ - नाथसागर पहिली योजना २८ एमएलडी

  • १९८४ - २८ एमएलडीसाठी बुस्टर ५६ एमएलडी

  • १९९२ - नाथसागरातून नवी योजना १०० एमएलडी

  • २०२१ - नवी पाणी पुरवठा योजना ६०५ एमएलडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com