

CM Devendra Fadnavis
Sakal
लातूर : ‘‘काँग्रेस पक्षासोबत आमची लढाई असली तरी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल मनात नितांत आदर आहे. ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेतृत्व होते. राज्याच्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यातील प्रमुख नाव विलासराव देशमुख हे आहे, हे सांगताना मला कुठलाही संकोच वाटत नाही,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.