Dry Fruit Price Hike: ड्रायफ्रूट बाजारात महागाईचा ‘बाँब’; भारत-पाकिस्तान तणावामुळे किलोमागे १०० ते ४०० रुपयांची भाववाढ

Dry Fruit Market : भारत-पाकिस्तान तणाव आणि तुर्की वस्तूंवर बहिष्कार यामुळे ड्रायफ्रूट बाजारात भाववाढ झाली आहे. काजू, बदामासारख्या वस्तूंचे दर किलोमागे १०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.
Dry Fruit Price Hike
Dry Fruit Price Hikesakal
Updated on

चेलीपुरा : भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती निवळली. पण, या काळात पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीतील वस्तूंवर कॅट या व्यापारी संघटनेने बहिष्कार टाकला. त्याचा परिणाम शहरातील ड्रायफ्रूट आणि मसाला बाजारावर झाला. किलोमागे तब्बल १०० ते ४०० रुपयांची भाववाढ झाली. याचा फटका ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com