Farmer: मराठवाड्यात ८९९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; दहा महिन्यांत, बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०० शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Marathwada Farmer: मराठवाड्यात अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे मागील दहा महिन्यांत ८९९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २०० एकट्या बीड जिल्ह्यात असून, ग्रामीण वास्तवाचे भयाण चित्र समोर आले आहे.
Farmer

Farmer

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी झाली अन् पिके तर वाहून गेलीच; परंतु कधीही पात्र न भरलेल्या नद्यांनी यंदा जमिनीही खरडून नेल्या. कधी दुष्काळ, पिकांवर कीड, शेतमालाला न मिळणारा भाव यातच लेकींची लग्ने, दवाखाना यामुळे मराठवाड्यातला शेतकरी कर्जबाजारी होत गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com