संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा

औरंगाबाद -  चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव-तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबाद - चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव-तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.Paithan Of Aurangabad
Updated on

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव, तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नवगाव तुळजापूर येथे रविवारी सकाळी स्वाती संजय घोडेराव (वय २२) हिचे निधन झाले होते. दुपारी अंत्यसंसकार करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या (Aurangabad) पाण्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे.

औरंगाबाद -  चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव-तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अहमदपूर तालुक्यात नदीत बुडून महिलेचा मृत्यू

नाईलाजाने नातेवाईकांना अंत्ययात्रा चिखलातून काढण्याची वेळ आली. यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com