Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्री तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; ३,८९२ शेतकरी नुकसानग्रस्त

3,892 Farmers Affected Across 93 Villages: फुलंब्री तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ३,८९२ शेतकऱ्यांच्या १,३३८ हेक्टर पिकांचे नुकसान झाले.
Chhatrapati Sambhajinagar:

Chhatrapati Sambhajinagar:

esakal

Updated on

फुलंब्री: तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, बळिराजा पुन्हा एकदा मोठ्या अस्मानी संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तालुक्यातील तब्बल ९३ गावांतील ३ हजार ८९२ शेतकऱ्यांना बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com