
Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाझर तलाव, सिंचन तलाव, तसेच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तब्बल चार कोटी ५५ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागाने व्यक्त केला.