Jayakwadi Dam: नाथसागरातून विसर्गात वाढ; गोदावरी नदीपात्रात १.१३ लाख क्युसेक पाणी

Godavari River: जायकवाडी धरणात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. प्रशासनाने तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडला असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

sakal

Updated on

जायकवाडी (ता. पैठण) : नाथसागर धरण परिसरात रविवारी (ता. १४) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली. यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com