Heavy Rains Damage Crops: तीन जिल्ह्यांत १५ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान; ७२ टक्के नुकसान झाल्याने होत्याचे नव्हते झाल्याची स्थिती

Crop Loss 2025: मराठवाड्यातील पावसामुळे तीन जिल्ह्यांतील १५ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७२ टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Heavy Rains Damage Crops

Heavy Rains Damage Crops

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : मागील पंधरवड्यात पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक शेतकऱ्यांच्या घरातील साहित्यही पुरात वाहून गेले, तर शेतातील उभी पिके वाहून गेली. अतोनात झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने इतर यंत्रणांसोबत पंचनामा करत प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com