Jayakwadi Dam: जायकवाडीचा दिलासा! डाव्या कालव्यात विसर्ग ३०० क्युसेकने वाढ; रब्बीला ‘जीवनदायी’ पाणी

Rabi irrigation: जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बीसाठी सोडलेला विसर्ग ३०० क्युसेकने वाढवण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जलसंपदा विभागाने पहिले आवर्तन सुरू ठेवत शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

sakal

Updated on

जायकवाडी (जि.छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पहिले पाण्याचे आवर्तन सोमवारी (ता. एक) सोडण्यात आले होते. त्यात आता ३०० क्युसेकने वाढ करण्यात आली असून, पुढील काळात विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com