Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’च्या विसर्गात वाढ; गोदापात्रात सोडले नऊ हजार क्युसेकने पाणी

Godavari River: नाशिकमधून पाण्याची आवक वाढल्यामुळे जायकवाडी (नाथसागर) धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचा साठा सध्या ९७ टक्के आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

पैठण : नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढल्याने येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातून पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. धरणाचे एकूण १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उचलून सोमवारी (ता. २५) रात्री आठपासून नऊ हजार ४३२ क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com