Chhatrapati Sambhajinagar: जिल्ह्याला ५१ हजार क्विंटल बियाण्यांची गरज; सात लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन, सर्वाधिक कपाशी लागवड होण्याचा अंदाज

Kharif Season 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून ५१ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. कपाशीची सर्वाधिक लागवड होणार असून खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात जिल्ह्यात सहा लाख ९७ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची शक्यता आहे. त्यासाठी ३१ हजार ३२ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सर्वाधिक लागवड कपाशीची असून, सात हजार ७११ क्विंटल (१७ लाख १३ हजार पाकिटे ) बियाण्याची गरज आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com