Mahant Ramgiri Maharaj : देशाचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नव्हे, ‘वंदे मातरम्’ असावे..! महंत रामगिरी महाराज यांचे विधान

Jana Gana Mana and Vande Mataram Controversy : महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘जन गण मन’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत असायला हवे, असे म्हटले.
Mahant Ramgiri Maharaj
Mahant Ramgiri MaharajSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी ‘जन गण मन’ हे स्तुती गीत लिहिले. त्यामुळे ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रगीत असायला हवे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (ता. सात) एका कार्यक्रमात केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com