Maharashtra Schools: शिक्षकांचा अस्तित्वासाठी लढा; विनाअनुदानित धोरण, अनेक जण पगार न मिळताच निवृत्त

Education News: महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळा गेली २४ वर्षे अनुदानाविना चालत असून शिक्षकांना पगार न मिळता काम करावे लागत आहे. शिक्षक संघटनांचा आग्रह, शासनाने तत्काळ शंभर टक्के अनुदान द्यावे.
Maharashtra Schools
Maharashtra Schoolssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शासनाने २००१ पासून लागू केलेले विनाअनुदान धोरण आजही कायम असून त्याचा थेट फटका राज्यातील हजारो शाळा आणि लाखो शिक्षकांना बसत आहे. या धोरणामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवरील अनेक शाळा गेली २४ वर्षे विनाअनुदानितच चालत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com