Majalgaon Dam Water Crisis : तहान भागणार कशी? बाष्पीभवनाचा अडथळा; माजलगाव धरणाचे पाणी होतेय स्वाहा, बळिराजाच्या नशिबी पुन्हा वणवण

Impact of Rising Temperatures on Majalgaon Dam Water Levels : एप्रिलच्या तीव्र उष्णतेमुळे माजलगाव धरणातून दररोज ०.४ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असून भविष्यात बीड जिल्ह्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Majalgaon dam water evaporation rate April

Majalgaon dam water evaporation rate April

esakal

Updated on

माजलगाव (बीड) : एप्रिल महिन्याची सुरवात झाली आहे आणि उन्हाच्या वाफा निघू लागल्या आहेत. माजलगाव तालुक्यासह परिसराची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणावर आता निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याचे चित्र दिसत आहे. आकाशातून आग ओकणारा सूर्य केवळ अंगाची लाहीलाही करत नाहीये, तर धरणातील मौल्यवान साठाही शोषून घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com