Manoj Jarange: ओबीसी नेत्यांनी केले ओबीसींचे वाटोळे: मनोज जरांगे

मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर बनावट आरक्षण देऊन समाजाचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे. सरकारने नुकसानभरपाई दिली नाही, तर दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या मोठ्या लढाईची चेतावणीही त्यांनी दिली.
Manoj Jarange

Manoj Jarange

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सतत मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावर टीका करत आहेत; परंतु बनावट आरक्षण देऊन या ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचे वाटोळे केल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी (ता. सहा) केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com