Manoj Jarange: मोर्चा ओबीसींसाठी नव्हे; काँग्रेससाठी मनोज जरांगे यांची विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका

Maratha Reservation: मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर तीव्र टीका करत ओबीसी मोर्चा हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जर ओबीसी नेते १० ऑक्टोबरला मोर्चा काढतील, तर आम्हीही रस्त्यावर उतरणार आहोत.
Manoj Jarange

Manoj Jarange

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हैदराबाद गॅझेटनुसार असलेला जीआर रद्द करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे ओबीसींचा मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा ओबीसींसाठी नसून केवळ काँग्रेसला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी आहे’, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. हे सर्व राहुल गांधींच्या सूचनेनुसार घडत असल्याचा दावाही त्यांनी रविवारी (ता. पाच) केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com