Chhatrapati Sambhajinagar: पौसाची वाट बगू बगू, डोळ्यातलं पाणी आटायलंय! ६३ वर्षांच्या महिला शेतकऱ्याची व्यथा, आतापर्यंत दहा टक्केच पेरणी

Rain Deficit Delays Kharif Sowing Across Marathwada: मराठवाड्यात पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 10 टक्के पेरणी झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ‘म्हागल्या वर्षी पौसानी धानं सगळी न्हेली, माती बी ऱ्हायली नोती, पण औंदा उरल्या सुरल्या काळ्या मायची वटी (ओटी) भऱ्हायला सुदा पौस पडंना झालाय, पौसाची वाट बगू बगू, डोळ्यातलं पाणी आटायलंय...!’ पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या ६३ वर्षांच्या सुदामती नरवडे या महिला शेतकरी आजीने ‘सकाळ’शी बोलताना आपली भावना व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com