

Chhatrapati Sambhajinagar
esakal
पैठण: शासनाने प्लॅस्टिक वापरावर निर्बंध लागू करून पाच वर्षे उलटली, तरी शहरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याने ‘प्लॅस्टिकमुक्त शहर’ ही संकल्पना कागदावरच उरल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.