

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे अपघातांच्या संख्येत आणि त्यातील मृत्युदरात घट झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील वाशीम, बीड, नांदेड, गडचिरोली आणि मुंबई शहर या जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत मृत्यूचे प्रमाण आठ टक्क्यांनी घटले.