Chhatrapati Sambhajinagar: राज्यात अपघाती मृत्युदरात आठ टक्क्यांची घट; मिशन २०३० ; रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट

Reduction in Fatalities and Accidents: राज्यात २०२६ च्या पहिल्या तिमाहीत अपघाती मृत्युदरात ८ टक्क्यांची घट नोंदवली गेली. मिशन २०३० अंतर्गत रस्ता अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे अपघातांच्या संख्येत आणि त्यातील मृत्युदरात घट झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील वाशीम, बीड, नांदेड, गडचिरोली आणि मुंबई शहर या जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत मृत्यूचे प्रमाण आठ टक्क्यांनी घटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com