

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. सद्यःस्थितीत माणिकनगर, पालोद आणि अजिंठा या तीन ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी, महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे स नित्याचेच झाले आहे.