Marathwada Rain: चार दिवसांत सहा मृत्यू; २०५ जनावरे दगावली, मराठवाड्यात तीन लाख हेक्टर शेतीचे नुकसान, पंचनामे करण्याची सूचना

Crop Damage: मराठवाड्यातील गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०५ जनावरे दगावली. सुमारे तीन लाख हेक्टर शेती नुकसान झाली असून, १२१४ गावे बाधित झाली आहेत.
Marathwada Rain
Marathwada Rainsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांत झालेला पाऊस व घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०५ जनावरे दगावली आहेत. सुमारे दोन लाख ८० हजार ६१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. १२१४ गावे बाधित झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com