Atul Save

Atul Save

sakal

Atul Save: राज्यातील आश्रमशाळांत सौरऊर्जा प्रकल्प; अतुल सावे : विजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार

Solar Energy: राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अखंडित वीजपुरवठा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
Published on

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील आश्रमशाळांमध्ये वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com