Maharashtra Education: शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होतेय खिचडी; एकच शिक्षक शिकवताहेत दोन-तीन विषय, भरती ठप्प झाल्याचा परिणाम

Teacher Shortage: महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून थांबलेली असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. गणित, विज्ञान आणि इंग्रजीसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक नाहीत.
Maharashtra Education
Maharashtra Educationsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हे घोषवाक्य गाजविले जाते, पण प्रत्यक्ष वास्तव पाहिले, तर शाळांमधील शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असल्याचे चित्र समोर येते. अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून ठप्प असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com