Bombay High Court: ‘तीन तलाक’ विरोधातील गुन्हा खंडपीठात रद्द

three talaq case: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीन तलाक प्रकरणातील तक्रार खारीज केली. या प्रकरणात ३१ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये तीन वेळा तलाक दिल्याचा आरोप होता.
Bombay High Court
Bombay High Courtsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : तीन तलाक प्रकरणातील तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी खारीज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com