Jayakwadi Dam: नाशिकच्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प ९० टक्के भरला; १८ दरवाजांतून गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू

Godavari River: नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी धरण ९०% भरले असून, १८ दरवाजे उघडून गोदावरी नदीत विसर्ग सुरू झाला आहे. धरण परिसरात जलपूजनानंतर विसर्गास सुरुवात झाली.
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असलेला जायकवाडी (नाथसागर) प्रकल्प ९० टक्के भरल्यामुळे गुरुवारी (ता. ३१) १८ वक्राकार दरवाजे प्रत्येकी अर्धा फुटाने उचलून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com