Chh. Sambhajinager: कर्जबाजारीपणाचा बोजा सहन न झाल्याने तरुण शेतकऱ्याने घेतले टोकाचे पाऊल; कन्नड येथील घटना

Agriculture Crisis: कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या बेलखेडा येथील तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपवले. कर्ज आणि आर्थिक अडचणींनी शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा काळा सावट पसरले आहे.
Chh. Sambhajinager

Chh. Sambhajinager

sakal

Updated on

नागद (ता.कन्नड) : कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या बेलखेडा येथील एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ८) सकाळी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com