
बीड : यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळ्यातील टंचाईतून दिलासा मिळाला. तसेच तलावांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली. मात्र, खरीप हंगामात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागीलवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत निम्माच पाऊस झाला आहे.