Beed Farmer: दहा महिन्यांत १९८ शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल, कर्जबाजारीपण आणि पिकहानीमुळे!

Farmer Crisis: कोरड्या-ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांवर घालवला विळखा; कर्जबाजारीपण आणि बाजारभावाचा दडपण, १९८ प्राणांचा घात. बीड जिल्ह्यात जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर अखेरपर्यंत दर दीड दिवसाला म्हणजे ३६ तासाला एक शेतकरी मृत्यूची नोंद होत आहे.
Beed Farmer

Beed Farmer

sakal

Updated on

बीड : कोरड्या-ओल्या दुष्काळामुळे पिकांची हानी, बाजारात मिळणारा कमी भाव, नापिकी तसेच कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल १९८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com