Harshwardhan Sapkal: हेक्टरी ५० हजार रुपये द्या; हर्षवर्धन सपकाळ : ओला दुष्काळ जाहीर करा
Jalna News: मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून अजूनही ठोस निर्णय न घेता फक्त पंचनाम्याचे नाटक केले जात आहे.
जालना : मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून अजूनही ठोस निर्णय न घेता फक्त पंचनाम्याचे नाटक केले जात आहे.