Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

माझ्या बापाला शेतीत झालेल्या नुकसानींमुळे माझी फिस भरता आली नाही. कारण त्याच्या उत्पन्नाचे साधनच निसर्गाने वाहून नेले.
uddhav thackeray

uddhav thackeray

sakal

Updated on

औसा - माझा बाप शेतात राब-राब राबून आम्हाला पोसतो आणि आम्हाला शिकवितो. मात्र मागील दोन महीन्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकासोबत रानच वाहून गेलंय. आता रानात मातीच राहिलेली नाही. आता शेतात काय पेरावं आणि काय पिकवावे? माझ्या शिकवणीची फिस भरली नाही म्हणुन मला वर्गाबाहेर काढलं गेलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com