अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहराला महिना भरातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. यामुळे यावर नागरिकांची तहान भागत नसल्याने शहरातील नागरिकांची पाण्यासाठी विकतचे जार व पाण्याचे टँकर यावर पुरती अवलंबून आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या बनली आहे.