Water Crisis : एकीकडे पाण्यासाठी दुष्काळ तर दुसरीकडे जलवाहिनीला गळती; शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तहानलेले

जालना जिल्हयातील अंबड शहराला महिना भरातून केवळ दोन वेळा पाणी मिळते.
waterline leakage
waterline leakagesakal
Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहराला महिना भरातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. यामुळे यावर नागरिकांची तहान भागत नसल्याने शहरातील नागरिकांची पाण्यासाठी विकतचे जार व पाण्याचे टँकर यावर पुरती अवलंबून आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com