Bhoom News : अतिवृष्टीमुळे नुकसान व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने गाईच्या गोठ्यातच गळफास घेऊन संपविले जीवन

मात्रेवाडी येथे अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने व कर्जाच्या वाढत्या तणावामुळे लक्ष्मण पवार या शेतकऱ्याने संपविले जीवन.
laxman pawar

laxman pawar

sakal

Updated on

भूम - तालुक्यातील मात्रेवाडी येथे अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने व कर्जाच्या वाढत्या तणावामुळे मात्रेवाडी येथील लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय-४२) असून त्यांच्या कुटुंबात आई पत्नी आणि तीन मुले आहेत. या शेतकऱ्याने आत्महत्या केली. धाराशिव जिल्ह्यातील हा अतिवृष्टीमुळे झालेला पहिला बळी असल्याची माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com