Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Crop Loss: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे या अल्पभूधारक शेतकऱ्याने नैरेशेतून जीवन संपवले.
Dharashiv News

Dharashiv News

sakal

Updated on

भूम : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे ( वय ३७ ) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नैरेशेतून मध्यरात्री ता ६ . ऑक्टोंबर रोजी शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com