Aadul News : देवगाव तांडा येथील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपविले जीवन
आडुळ परिसरात तीन शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजरीपणा व गेल्या महिनाभरापासून पावसाने मारलेली दडी याला कंटाळून जीवन संपविल्याने शासनाच्या कृषी धोरणावर प्रश्नचिह निर्माण झाले आहे.
आडूळ - पैठण तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र सुरूच मागील दोन दिवसात आडुळ परिसरात तीन शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजरीपणा व गेल्या महिनाभरापासून पावसाने मारलेली दडी याला कंटाळून आत्महत्या केल्याने शासनाच्या कृषी धोरणावर प्रश्नचिह निर्माण झाले आहे.