Farmers Protest : राज्य सरकार दलाली करतय की काय : माजी खासदार राजू शेट्टी

Raju Shetti : भूमी व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस बिलावर कपातांविरोधात आणि कर्जमाफीसाठी आमरण उपोषण सुरू करून राज्य सरकारविरुद्ध संतप्तपणे आवाज उठवला आहे.
Farmers Protest

Farmers Protest

Sakal

Updated on

धनंजय शेटे

भूम : राज्य सरकार दलाली करतय लागलं की काय असा आम्हाला वाटायला लागले आता .अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून पंधरा रुपये कपात करायचे आणि त्याचे पाच रुपये खर्च करायचे दहा रुपये स्वतःकडे ठेवायचे याला दलाली म्हणायचे नाही तर काय म्हणायचे असे स्वाभिमानी शेतकरी चे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी भूम येथे चालू असलेल्या कर्जमाफीच्या आमरण उपोषण ठिकाणी भेट देताना बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com