Kannad MIDC Delay: कन्नड एमआयडीसी नऊ वर्षे रखडली; आत्मचिंतनाची गरज असल्याचा उदय सामंतांचा टोला

कन्नड एमआयडीसीचा निर्णय २०१७ मध्ये; नऊ वर्षांनंतरही प्रकल्प रखडल्याने आत्मचिंतनाची हाक, शेतकऱ्यांना बाजारभावाने जमीन देण्याचे आवाहन
A Nine-Year Delay: Uday Samant Questions the Stagnation of Kannad MIDC

A Nine-Year Delay: Uday Samant Questions the Stagnation of Kannad MIDC

Sakal

Updated on

कन्नड : "कन्नडमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१७ मध्येच घेतला होता. मात्र, २०१७ ते २०२६ या नऊ वर्षांच्या काळात ही एमआयडीसी का होऊ शकली नाही? याचे खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कन्नडसाठी एमआयडीसी हवी असेल, तर शेतकऱ्यांना सरकारी बाजारभावाने जमिनी देण्यास राजी करा, एमआयडीसी देण्याची जबाबदारी माझी," असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com