Crop Damage: पंचनामेच होत नाहीत, तर मदत कशी मिळेल? गोकुळवाडी, बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांचा कृषिमंत्र्यांना सवाल

Dattatray Bharane: गोकुळवाडी व बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांचे पिक नुकसान पंचनाम्याशिवाय मदत मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानीची पाहणी करून दिवाळीपूर्वी मदत खात्यात पाठवण्याचे आश्वासन दिले.
Crop Damage

Crop Damage

sakal

Updated on

बदनापूर : तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांची दाणादाण उडाली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने आमच्या नुकसानीचे पंचनामे होत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com