Georai Heavy Rain : शेतकरी आर्थिक संकटात! परतीच्या पावसाने गेवराईतील कपाशीचे मोठं नुकसान

आधीच अतिवृष्टीत उत्पन्न निम्म्यावर आले, आता राहीलेलं अवकाळीने हिरावून घेतलं.
cotton

cotton

sakal

Updated on

गेवराई - यंदाचा खरिप हंगाम प्रारंभीपासून नैसर्गिक संकटात सापडला आहे. यात प्रामुख्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले असून, आधीच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने कपाशी उत्पन्न निम्म्यावर आले असतानाच, आता अवकाळीने मुक्काम वाढविल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झालेल्या आहे.यामुळे गेवराईतील शेतक-यांचे चेहरे काळवंडून गेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com